Labels

Thursday 19 May 2011

काँग्रेसवाले केवळ इतरांची निंदा करण्याशिवाय काहीच करत नाहीत - राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 
काँग्रेसचे खरे स्वरूप उघड करून केलेली एकमेव चांगली गोष्ट !

वाराणसी, १८ मे - काँग्रेसचे नेते आणि अमेठी मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षावरच टीका केली आहे. वाराणसी येथील काँग्रेसच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात राहुल गांधी म्हणाले, '
'काँग्रेसची वाईट सवय आहे की, तिने उत्तरप्रदेशात नेहमीच बसप अथवा अन्य पक्षांची निंदा करण्याचेच काम केले आहे.'' (राहुल गांधी यांनी अकार्यक्षम आणि भ्रष्ट काँग्रेसचे समाजद्रोही स्वरूप उघड करून घरचा अहेरच दिला आहे.अशी काँग्रेस राज्य करण्याच्या लायकीची आहे का ? अशा या काँग्रेसला कायमचे हद्दपार करून राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांना सत्तेवर आणण्याला पर्या� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts